| स्वदेश प्रेम, राष्ट्रभिमान आणि स्वराज्याचा अंकूर बालशिवरायात सजविला आणि या अंकुरातून बहुजन स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घडविले, ती राजमाता जिजाऊ म्हणजे इतिहासातील सुवर्ण पान असल्याचे प्रतिपादन मनसेनेचे शहराध्यक्ष भास्कर चौधरी यांनी देवळालीत केले.मराठा सेवा संघ, देवळाली कॅम्प यांच्या वतीने राज करण्यात आली. यावेळी मनसेचे शहर संघटक अरूण जाधव यांचेसह विविध मान्यवर उपस्थित होते. देवळाली कॅम्... |